भारताकडून पाकिस्तान ला यावर्षी मिठाई नाही

0
भारताकडून पाकिस्तान ला यावर्षी मिठाई नाही

गेल्या वर्षभरातल्या पाकिस्तानच्या कुरापती बघता भारतीय सीमा सुरक्षा दल(BSF) ने यावर्षी प्रजासत्ताक दिवस ला पाकिस्तानी सुरक्षा दलाला मिठाई दिली नाही.
सीमेवर वारंवार पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधी चे उल्लंघन होत असल्याने सीमेवर तणावाचे वातावरण आहे आणि पाकिस्तानच्या याच कुरापतीमुळे सीमा सुरक्षादलानं यंदा पाकिस्तानी सैनिकांना मिठाई न देण्याचा निर्णय घेतला.
स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाच्या रक्षकांकडून मिठाईची देवाणघेवाण होत असते.
मात्र सीमेवरचा तणाव पाहता भारताने मिठाई न देण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला या निर्णयाबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण? काय घडली होती घटना…..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.