दिवाळीनिमित्त सर्व नेतेमंडळी आपापल्या सोशल मिडिया वरून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. त्यातच ३०० करोड रुपये खर्च करून उभ्यारलेल्या मिडिया सेल वरून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला खरा पण ट्वीटर वर त्यांना जो प्रतिसाद मिळाला त्यातून जनतेच्या मनातील खदखद दिसून आली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,ऐतिहासिक कर्जमाफीचा शुभारंभ!बळीराजा व सर्व नागरिकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!#MahaKarzMafi pic.twitter.com/LSIvAuZr7S
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 18, 2017
या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभ दीपावली आणि सुखमय दिवाळीचा सर्वांना शुभेच्छा जरी दिल्या असल्या तरीही त्यांना मिळालेल्या प्रतिसादातून लोकांची दिवाळी कशी चालु आहे याची प्रचीती येतेय.
बुलेट ट्रेनसाठी पैसे निघतात पटपट,
शेतकरी कर्जमाफी म्हणले की वाटते कटकट..#काळीदिवाळी— Gajanan Mohite (@Gajananmohite) October 18, 2017
सरकारने ST कर्मचारी संप न सोडविल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट; पुणे-नागपूर प्रवास 500 वरून 3000रु.#काळीदिवाळी
— Vijay Wakadkar (@VijayWakadkar) October 18, 2017
विरोधात असताना सोयाबिन ला ६००० चा भाव मागत होता तुम्हीं आता तूमच सरकार नीट ३००० ही भाव देत नाही! क़िती खोटी आश्वाशन! #काळीदिवाळी
— Akshay Walse Patil (@walsepatil) October 18, 2017
एन दिवालीत भारनियमन चालू आहे! बोगस कारभार चालू आहे सध्या! #काळीदिवाळी
— Akshay Walse Patil (@walsepatil) October 18, 2017
बोगस कर्जमाफी
शेतकरी उध्वस्त
का आणि कशी करणार दिवाळी#काळीदिवाळी— HEMANT SUPEKAR (@hemantsupekar) October 18, 2017
कर्जमाफी वीतभर अन जाहिरात मात्र हातभर !
फेकाफेकी दिवसभर , जनता आली रस्त्यावर , भाजप घरी बसणार खरोखर !#काळीदिवाळी#फेकुपार्टी— Gajanan Mohite (@Gajananmohite) October 18, 2017
नोटबंदीच्या लाईन मध्ये मृत्यमुुखी पडणारांसाठी.#काळीदिवाळी
— Karan Sarda (@kd_sarda) October 18, 2017
यावर ही ट्विट अपेक्षीत आहे pic.twitter.com/YTaKKVGhcr
— Dr.Kapil Zoting (@KapilRajeZoting) October 18, 2017
फसव्या कर्जमाफीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकय्रांच्या घरच्यांची #काळीदिवाळी
— Gajanan Mohite (@Gajananmohite) October 18, 2017
२०१५, १६ आणि १७ च्या दिवाळीच्या दिवसातील सोने खरेदीचे आकडे ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर करावेत. लोक #काळीदिवाळी का म्हणत आहेत ते लक्षात येईल.
— CHANDRAKANT NIKAM (@CHANDURAJENIKAM) October 18, 2017
Ppl of Maharashtra going through worst economical conditions dis year so most of them r not celebrating Diwali#काळीदिवाळी
— Gajanan Mohite (@Gajananmohite) October 18, 2017
घास नाही ओठाला, काम नाही हाताला, दाम नाही मालाला अन आधार आहे उश्याला#काळीदिवाळी
— Vijay Wakadkar (@VijayWakadkar) October 18, 2017
@MarathiRT माझ्या गावात 908 शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते त्यातील अवघ्या 83 शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली ..
पारदर्शक कारभार— Avinash Yelwande (@YelwandeAvinash) October 19, 2017
माझ्या गावात फक्त 5 लोकांना कर्जमाफी झालीये.#काळीदिवाळी
— Vijay Dhobale (@DhobaleVijay) October 18, 2017
ही शिवाजी महाराजांची शेतकरी अपमान योजना आहे । महाराजांनी दुष्काळात रयतेला आधार दिला ।
— Panjabrao Deshmukh (@Deshmukh6999) October 18, 2017
आदि शेतक-याला दिवसा वीज दया
— Sanjay (@Sanjay90968364) October 19, 2017
विरोधकांनी सुद्धा #काळीदिवाळी या Tag अंतर्गत भाजपावर शरसंधान साधले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. सर्व स्तरातून दिवाळीला काळी दिवाळी म्हणुन संबोधले गेले असून पाऊस पाणी असूनही यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळीच असल्याच्या भावना सर्व स्तरातून उमडून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कर्जमाफी योजनेला दिल्याने त्यांचा अपमान केल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त झाल्या.
अहमदनगरमध्ये ३ लाख ९० हजार अर्जदारांपैकी फक्त २७ जणांना कर्जमाफी देऊन सरकार डोळ्यात धुळफेक करत आहे.#काळीदिवाळी https://t.co/vxlvXRpMKV
— Ashish Mete (@IAshishMete) October 18, 2017
खूप झाले महिलांवर अत्याचार आता पुन्हा नको #काळीदिवाळी देणारे सरकार.
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) October 18, 2017
फसव्या कर्जमाफी योजनेला छ. शिवरायांचे नावाची बदनामी नको.त्याऐवजी “नमो कर्जमाफी योजना” हे नाव जास्त योग्य व शोभून दिसते. #काळीदिवाळी
— Vikas Lawande (@VikasLawande1) October 18, 2017
तुम्हाला ST मंडळ सांभाळता येत नाही आणि गप्पा बुलेट ट्रेनच्या अर हाड! #काळीदिवाळी
— Amit Dilip Shinde (@ashinde72) October 18, 2017
फसवी कर्जमाफी, लोड शेडिंग, रेशनिंग दुकानातून गायब साखर, महिलांची असुरक्षितता, महागाई यामुळे सरकारने जनतेवर #काळीदिवाळी करण्याची वेळ आणली.1/2
— NCP (@NCPspeaks) October 18, 2017
घास नाही ओठाला, काम नाही हाताला, दाम नाही मालाला अन आधार आहे उश्याला#काळीदिवाळी pic.twitter.com/MvoRQPyrWN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 18, 2017
एसटी कामगारांना द्यायला पैसे नाहीत पण ३०० कोटी सोशल मीडिया प्रचाराला दिले जात आहेत.
रस्ते,पाणी,विज सगळ्यांचीच दुरावस्था आहे.— Shashikant Shinde (@shindespeaks) October 17, 2017
#DiwaliInAyodhya #काळीदिवाळी #blackdiwali @CMOMaharashtra @PMOIndia @narendramodi @ameytirodkar pic.twitter.com/L1LyJfoz4y
— Akshaykumar Gavali (@Gavalispeaks) October 19, 2017
उडीद, मुग, कांदा, दूध,
कसे विकावे सोयाबीन |
सांग सांग कमळाबाई,
कूठे गेले ते अच्छे दिन |#काळीदिवाळी— Amol Autade (@amolautade11) October 18, 2017
आधीच सुरु असणार्या S.T संपामुळे वैतागलेल्या आणि लोडशेडींग मुळे त्रासलेल्या जनतेतून या भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्यातच ३०० कोटी रुपये सोशल मिडिया सेल वर खर्च करून भाजपने सर्वांचा रोष ओढवून घेतला आहे.
आपली दिवाळी कशी साजरी झाली काळी का चांगली? आम्हाला नक्की कळवा….