आमदार बच्चू कडू यांचे ‘गावाकडच्या लोकांवरचा अन्याय’ हे भाषण जरूर ऐका …

0
आमदार बच्चू कडू यांचे ‘गावाकडच्या लोकांवरचा अन्याय’ हे भाषण जरूर ऐका …

गावाकडच्या लोकांवर सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बच्चू कडू यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे.

गावाकडच्या लोकांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे सांगताना आमदार बच्चू कडू


उन्हाळा सुरू झाला की पहिल्यांदा गावाकडे भारनियमन करायचे ही प्रथाच सुरू झाली आहे.

तुम्हाला याबद्दल काय वाटते…
आवडल्यास नक्की Share करा
@PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.